Agricultural News : चांगल्या पावसामुळे यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर ने वाढले|
त्यामुळे यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाच्या परिणामामुळे यावर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र Agricultural News एक लाख 70 हजार हेक्टरने वाढल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने खरीप हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान असतो तर रब्बी हंगाम हा नोव्हेंबरच्या मध्यापासून मार्च एप्रिल पर्यंत असतो. त्यामुळे पावसाळा संपण्याच्या वेळेस सुद्धा जर चांगला पाऊस झाला तर पुढील पिके म्हणजे रब्बी हंगामातील पिके अजून चांगली येतात.